बागडे पुढे म्हणाले ज्या प्रमाणे जिजाऊ अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई यांचे स्मारक त्यांच्या अंतिम संस्कार स्थळी तयार करण्यात आले त्याच धर्तीवर माई रमाई रमाई यांचे राष्ट्रीय पातळीवर स्मारक झालेच पाहिजे. जेणेकरून चैत्यभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी लाखो बांधव येतात, पंरतु माईचे श्रंद्धास्थान नदारत असल्याने लाखो भाविक र्दशना पासून वंचित होतात. जेव्हा पंंर्यत शासन दखल घेणार नाही तेव्हा पंर्यत संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने सुरु राहील असा इशारा बागडे यांनी दिला.
वरळी स्मशानभूमीत रमाई स्मारकासाठी धरणे
December 10, 2018
बागडे पुढे म्हणाले ज्या प्रमाणे जिजाऊ अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई यांचे स्मारक त्यांच्या अंतिम संस्कार स्थळी तयार करण्यात आले त्याच धर्तीवर माई रमाई रमाई यांचे राष्ट्रीय पातळीवर स्मारक झालेच पाहिजे. जेणेकरून चैत्यभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी लाखो बांधव येतात, पंरतु माईचे श्रंद्धास्थान नदारत असल्याने लाखो भाविक र्दशना पासून वंचित होतात. जेव्हा पंंर्यत शासन दखल घेणार नाही तेव्हा पंर्यत संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने सुरु राहील असा इशारा बागडे यांनी दिला.