२२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान राज्यात महास्वच्छता अभियान - बबनराव लोणीकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान राज्यात महास्वच्छता अभियान - बबनराव लोणीकर

Share This
मुंबईदि१० : राज्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीणअधिक गतिमान करण्यासाठी येत्या २२ ऑगस्टते  ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख भेटी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहेया अंतर्गतराज्यातील शौचालये नसलेल्या १८ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांना शौचालय बांधण्यास प्रेरि केले जाणारआहेत्याबरोबरच येत्या वर्षभरात राज्यातील १३ जिल्हे संपूर्णतहागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने नियोजनकरण्यात आले आहेअशी माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंत्रालयात आज पत्रकार परिषदेत दिली

आजच्या कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले असून सर्व पालकमंत्रीपालक सचिवयांनी या अभियानात सहभागी होऊन स्वच्छ भारत मिशनला गती द्यावीअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी केले असल्याची माहितीही मंत्री लोणीकर यांनी यावेळी दिली.    

मंत्री लोणीकर म्हणाले कीस्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात आघाडीघेतली आहेराज्यातील सिंधुदर्ग हा संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त झाला असून  हजार ३०४ ग्रामपंचायती आणि१५ तालुके पुर्णतहागणदारीमुक्त झाले आहेतया अभियानाला यापुढील काळात अधिक गतिमान करण्यातयेणार असून येत्या वर्षभरात राज्यातील कोल्हापूररत्नागिरीसाताराठाणेसांगलीपुणेवर्धानागपूरभंडारा,गोंदियाचंद्रपूरपालघर आणि जालना हे १३ जिल्हे हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.याशिवाय, येत्या २२ ऑगस्ट ते  ऑक्टोबर दरम्यान शौचालये नसलेल्या १८ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांनाशौचालय बांधण्यास प्रेरि केले जाणार आहेयासाठी विविध प्रकारचे प्रबोधनात्मक कार्यक्रमगृहभेटीआयईसीकार्यक्रमविद्यार्थ्यांच्या माध्यमातून शौचालयाच्या आवश्यकतेविषयी जनजागृती असे विविध उपक्रम राबविलेजाणार आहेतसर्व पालकमंत्रीपालक सचिवलोकप्रतिनिधीजिल्हाधिकारीजिल्हा परिषदापंचायत समित्या,स्वयंसेवी संस्थाकलाकार आदींच्या सहभागातून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप देऊन लोकांपर्यंतशौचालयाचे महत्व पोहोचविले जाईलमहात्मा गांधी जयंती दिनी अर्थात  ऑक्टोबर रोजी राज्यभरातमहास्वच्छता दिन’ साजरा करुन या मोहिमेला अधिक गतिमान केले जाणार आहेअशी माहितीही त्यांनीयावेळी दिली.
  मंत्री लोणीकर म्हणाले कीमनरेगा योजनेतून शौचालये बांधण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीअसून याकामी ६०:४० ची अट शिथील करण्यात आली आहेयाशिवाय शौचालय बांधणीसाठी र्वी असलेले हजार रुपयांचे अनुदान वाढवून ते आता १२ हजार रुपये करण्यात आले आहेत्यामुळे शौचालय बांधणीस मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध होणार असून लवकरच संपूर्ण महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त केला जाईलअसे तेम्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages