
शरद पवार यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी टिका केली आहे. त्यावर नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मंत्रीपदासाठी राजू शेट्टी यांचा विश्वासघात कुणी केला हे राज्याला माहीत आहे. यांचं राजकारणच विश्वासघातकी राहिलेलं आहे ते कुठल्या तोंडाने आमच्या नेत्यावर टिका करत आहेत असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा