![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjtNQkagq_i8Q-RxX09g9qP4JuzzPhZOuWH_K4WZohy2_Gjfs5U3PWc7aZVrciPiQYLGv7W5DewXepgdYi49e877zEKtA25UztHnA0AXHBXS_58EutUHcW-A5UmFqM1ZrFgn_DSPGMrtIE3UduOCFr9SqoW5sK9J6ZawI7Sk4T0CG_Wg5ToC3HXWqgTQ8xO/w640-h320/vidhan%20bhavan.jpeg)
राज्यात १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या ८५ टक्के पेरणी झाली आहे. यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा येथे अधिक पेरणी झाली असून सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली येथे कमी पेरणी झाली आहे.
सर्वाधिक पेरणी सोयाबीनची १११ टक्के आणि कापसाची ९६ टक्के झाली आहे. जास्तीच्या पावसामुळे पेरणी वाया गेली किंवा दुबार पेरणीची वेळ आल्यास महाबीजने संपूर्ण नियोजन केले आहे अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.
No comments:
Post a Comment