तिसऱ्या टप्प्यात अंदाजे ६१.४४ टक्के मतदान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 May 2024

तिसऱ्या टप्प्यात अंदाजे ६१.४४ टक्के मतदान


मुंबई - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून अकरा मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. (Mumbai News) (Marathi News)

मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी -
रायगड - ५८.१० टक्के
बारामती – ५६.०७ टक्के
उस्मानाबाद - ६०.९१ टक्के
लातूर - ६०.१८ टक्के
सोलापूर – ५७.६१ टक्के
माढा – ६२.१७ टक्के
सांगली - ६०.९५ टक्के
सातारा - ६३.०५ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५९.२३ टक्के
कोल्हापूर - ७०.३५ टक्के
हातकणंगले - ६८.०७ टक्के

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad