राज्यात 3 वाजेपर्यंत एकूण 46.63 टक्के मतदान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 May 2024

राज्यात 3 वाजेपर्यंत एकूण 46.63 टक्के मतदान



मुंबई - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि. ७ मे २०२४ रोजी सकाळी ७ वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात पारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले आहे.

मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी -
लातूर - ४४.४८ टक्के
सांगली - ४१.३० टक्के
बारामती - ३४.९६ टक्के
हातकणंगले - ४९.९४ टक्के
कोल्हापूर - ५१.५१ टक्के
माढा - ३९.११ टक्के
उस्मानाबाद - ४०.९२ टक्के
रायगड - ४१.४३ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ४४.७३ टक्के
सातारा - ४३.८३ टक्के
सोलापूर - ३९.५४ टक्के

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad