![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhKcIVQI5DCkkqVDxgOMygXByo66EVsFD_4zM5ya80qj2bsX-yKZoSnTZZ7_J3-mcOZgd_Bh9eIhaHWuBBGI8t3l8CuMJonQgGVB_vp9GbEnZnsXzvMFaPsJKO1AakNxYHm4GNxPaJYjs5bMzQgFiDtMBcstBXseIeSGI2ihvM0Quty1ol5amrs8M0WlKM/w640-h320/maharashtra%20election%20commission.jpg)
मुंबई - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि. ७ मे २०२४ रोजी सकाळी ७ वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात पारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले आहे.
मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी -
लातूर - ४४.४८ टक्के
सांगली - ४१.३० टक्के
बारामती - ३४.९६ टक्के
हातकणंगले - ४९.९४ टक्के
कोल्हापूर - ५१.५१ टक्के
माढा - ३९.११ टक्के
उस्मानाबाद - ४०.९२ टक्के
रायगड - ४१.४३ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ४४.७३ टक्के
सातारा - ४३.८३ टक्के
सोलापूर - ३९.५४ टक्के
No comments:
Post a Comment