लाचखोरांना चाप लावण्यासाठी राज्यातील नाशिक, पुणे, औरंगाबाद, ठाणे, नांदेड, नागपूर, अमरावती आणि मुंबई अशा एकूण ८ परिक्षेत्रांना अधिकाधिक कारवाया करण्याचे लक्ष्य (टार्गेट) ठरवून दिले. त्यासाठी विविध योजनाही अंमलात आणल्यामुळे कारवाईचा आकडा झपाट्याने पुढे सरकला. आतापर्यंत सर्व परिक्षेत्रांमध्ये १00 ते ५00 टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येत आहे. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत एकूण १४ खात्यांमधील ३३ प्रकरणांद्वारे ६0 आरोपींवर गुन्हे दाखल केले. यात ६६ कोटी ४५ लाख इतकी प्रचंड बेहिशेबी मालमत्ता उघड झाली. तसेच गेल्या ९ महिन्यांमध्ये ८१0 सापळे रचून १ कोटी ८0 लाख ४६ हजारांची लाचेची रक्कमही विभागाने जप्त केली.
Home
Unlabelled
लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये १00 ते ५00 टक्क्यांनी वाढ
लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये १00 ते ५00 टक्क्यांनी वाढ
Share This
Share This
About Anonymous
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2012-13. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.
