मुंबई - मुंबई शहर अणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांतील 36 विधानसभा मतदारसंघांत 520 उमेदवार नशीब आजमावणार आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 72 जणांनी माघार घेतली. राजकीय पक्ष आणि अपक्ष असे 593 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते; त्यापैकी 72 जणांनी माघार घेतली. मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघांत 139 उमेदवार रिंगणात आहेत. येथील 165 अर्ज वैध ठरले होते; त्यापैकी 26 जणांनी उमेदवारी मागे घेतली. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 जागांसाठी वैध ठरलेल्या 381 उमेदवारांपैकी 46 जणांनी माघार घेतली आहे.
Post Top Ad
03 October 2014
Home
Unlabelled
मुंबईत 36 जागांसाठी 520 उमेदवार रिंगणात
मुंबईत 36 जागांसाठी 520 उमेदवार रिंगणात
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

