करमाड (जि. औरंगाबाद) :‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खोटे बोलून लोकसभा ताब्यात घेतली. ते महाराष्ट्रावर सूड उगवत असून, राज्यापासून मुंबई तोडण्याची भाषा करीत आहेत,‘ अशी टीका कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी आज (रविवार) केली. करमाड येथे फुलंब्री मतदारसंघाचे उमेदवार डॉ. कल्याण काळे व पैठणचे उमेदवार रवींद्र काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. राणे म्हणाले, की पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आता कमी झाली आहे. पाकिस्तानने तीन महिन्यांत पन्नास गोळीबार केला, तरी केंद्र सरकार काहीही करू शकत नाही. राज्यात मराठी अस्मितेला धक्का पोचविणाऱ्या गद्दारांना धडा शिकवा.
Post Top Ad
05 October 2014
Home
Unlabelled
मोदींनी खोटे बोलून लोकसभा ताब्यात घेतली: राणे
मोदींनी खोटे बोलून लोकसभा ताब्यात घेतली: राणे
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

