Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात अंदाजे ५९.६३ टक्के मतदान


मुंबई - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. (Latest Marathi News)

मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी - 
बुलढाणा -  ५८.४५ टक्के
अकोला - ५८.०९ टक्के
अमरावती - ६०.७४ टक्के
वर्धा - ६२.६५ टक्के
यवतमाळ - वाशिम - ५७.०० टक्के.
हिंगोली -  ६०.७९ टक्के
नांदेड -  ५९.५७ टक्के
परभणी - ६०.०९ टक्के

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom