![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjIpnHT0pVRI-ykWssF8Cpmz2lYuGLzqzTHls16XPZJbgPL0XzbKxmUWhgBbq1BayImLjajTOBQvz_3SgKxInW7wCeqRjxQvs1G1j5_E8XqBLFaGDylkhJ7cSuZ4DV3xY4jQX-UpnWG8nSFG0XezY8CZMY9V0JtRYN_70p9zcOidm1s_Xe4eC4LVEbFi4xP/w640-h402/images%20(52).jpeg)
भगवान बुद्धांनी दिलेली अहिंसा, शांती व करुणेची शिकवण व्यक्तींना, समाजाला तसेच राष्ट्रांना नेहमीच मार्गदर्शक आहे. आज ही शिकवण पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे. बुद्धपौर्णिमेच्या मंगल प्रसंगी मी भगवान बुद्धांना त्रिवार वंदन करतो व सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल बैस यानी आपल्या संदेशात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment