10 टक्के पाणीकपात रद्द करण्याची मागणी
मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात आणि सप्टेंबरमध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावक्षेत्रात वरुणराजाने केलेल्या कृपेमुळे समाधानकारक पाणीसाठा तलावांमध्ये जमा झाला आहे. तसेच परतीच्या पावसाचा जोर असाच राहिला तर भविष्यातील पाण्याची चिंता मिटेल. असे असूनही महापालिका प्रशासनाकडून अद्यापि 10 टक्के पाणीकपात रद्द करण्यात आलेली नाही. उपलब्ध पाण्याचा साठा लक्षात घेऊन प्रशासनाने10 टक्के पाणीकपात रद्द करावी व मुंबईकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
Post Top Ad
12 September 2012
Home
Unlabelled
10 टक्के पाणीकपात रद्द करण्याची मागणी
10 टक्के पाणीकपात रद्द करण्याची मागणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment