मुंबई (प्रतिनिधी)- मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उदचंद केंद्राचे दुरुस्ती करण्यात येणार असल्याने २४ आणि २५ मार्च रोजी १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी संकट ओढावणार आहे. मंगळवारी या उदचंद केंद्राच्या दुरुस्ती कामाला सुरुवात होणार असल्याचे पालिकेच्या जलविभागाने सांगितले आहे. तरी नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून पाणी काटकसरीने वापरुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जल विभागाने केले आहे.
Post Top Ad
21 March 2015

Home
Unlabelled
मुंबईत दोन दिवस १० टक्के पाणीकपात
मुंबईत दोन दिवस १० टक्के पाणीकपात
Post Bottom Ad
'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. २०१२ - १३ मध्ये जेपीएन न्यूजच्या www.jpnnews.in या डोमेन नावाची (Registered Domain ID: D7956137-IN (Date - 15/12/2013) नोंदणी करण्यात आली आहे. जेपीएन न्यूजची भारत सरकारच्या उद्यम नोंदणी विभागाकडे न्यूज एजंसी म्हणून नोंद आहे.
जेपीएन न्यूजवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था (महापालिका/ पालिका/ नगर परिषद), पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख, ब्लॉग यांना प्रसिद्धी दिली जाते.