गेल्या पाच दिवसात तब्बल दोन हजार रुग्ण
मुंबई 7 Oct 2015 ( प्रतिनिधी ) - पाऊस गेला तरी पावसात उदभवलेले विविध साथीच्या आजारांचा थैमान अजून मोठया प्रमाणात सुरूच आहे त्यामुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे गेल्या पाच दिवसात तब्बल दोन हजार 009 रुग्ण आजाराने आढळून आले आहेत या मध्ये सवाॅत जास्त रुग्ण तापाचे असून त्या खालोखाल मलेरिया आणि गॅर-टोचे आहेत या आजारांनी उग्र रूप धारण केले आहे हे साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेचे चांगलेच धाबे दणाणले असून आजार रोखण्यासाठी पालिकेला अपयश आले आहे हे पालिकेच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे
मुंबईत सुरूवातीला पावसाने चांगली हजेरी लावली मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने मुंबईत ताप , लेप्टो , मलेरिया , र-वाईन प-लु लेप्टो आदि आजाराने मोठ्या प्रमाणातथैमान घातले होते मात्र आता पाऊस गेला तरी विविध साथीच्या आजारांचा नायनाट करण्यास पालिकेला अध्याप जमलेले नाही त्यामुळे मुंबईकर चांगलाच हैराण झाला आहे. पालिका आरोग्य विभागाला अजून म्हणावे तसे आजार रोखण्यास यश पालिकेला आलेले नाही पालिका आजार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करित असून ही आजार आटोक्यात येत नसल्याने मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे पाऊस नसतानाही ही परिस्थिती आहे गेल्या सप्टेंबर महिन्याच्या 30 दिवसात तब्बल 14 हजार 760 रुग्ण आढळून आले तर या ऑक्टोबर महिन्याच्या पाच दिवसांत म्हणजेच एक ते पाच ऑक्टोबर पयॅत तब्बल दोन हजार 009 आढळून आले आहे या मध्ये तापाचे चक्क 1724 , मलेरिया 65 , आणि गॅर-टो 110 रुग्णाचा समावेश आहे या आजारांनी उग्र रूप धारण केले आहे साथीचे आजार वाढत असल्याने मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे पालिकेची रुग्णाल्ये रुग्णानी खचाखच भरली आहेत पालिका आरोग्य विभागाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत
आजाराचे नाव आढळलेले संशयीत रुग्ण
ताप 1724
डेंग्यू 43
लेप्टो 4
मलेरिया 65
गॅर-टो 110
र-वाईन प-लु 11
टायफाईड 31
हेपेटीटीस 20
काॅलरा 1
आजाराचे नाव आढळलेले संशयीत रुग्ण
ताप
डेंग्यू
लेप्टो
मलेरिया
गॅर-टो
र-वाईन प-लु 11
टायफाईड
हेपेटीटीस
काॅलरा
