पूर्णा प्रकरण घडल्यानंतर रामदास आठवले यांनी तात्काळ तेथील पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलून गुन्हेगारांवर कठोर कार्रवाई करून दोन्ही समाजात शांतता प्रस्थापित करण्याचे निर्देश दिले होते. पूर्णा येथील भीमजयंती मिरवणुकीवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच दलितांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत, अत्याचारग्रस्त दलितांना शासकीय मदत तसेच रिपाइंतर्फे मदत करण्यासाठी तसेच पूर्णा येथील जखमी दलितांच्या कुटुंबियांची रामदास आठवले भेट घेणार आहेत. याच बरोबर औरंगाबाद, जालना आणि परभणी जिल्ह्यातील रिपाइं कार्यकर्त्यांना आठवले भेटणार असल्याचे रिपाइंतर्फे प्रसिद्धि पत्रकाद्वारे कळवीण्यात आले आहे.
पूर्णा प्रकरण घडल्यानंतर रामदास आठवले यांनी तात्काळ तेथील पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलून गुन्हेगारांवर कठोर कार्रवाई करून दोन्ही समाजात शांतता प्रस्थापित करण्याचे निर्देश दिले होते. पूर्णा येथील भीमजयंती मिरवणुकीवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच दलितांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत, अत्याचारग्रस्त दलितांना शासकीय मदत तसेच रिपाइंतर्फे मदत करण्यासाठी तसेच पूर्णा येथील जखमी दलितांच्या कुटुंबियांची रामदास आठवले भेट घेणार आहेत. याच बरोबर औरंगाबाद, जालना आणि परभणी जिल्ह्यातील रिपाइं कार्यकर्त्यांना आठवले भेटणार असल्याचे रिपाइंतर्फे प्रसिद्धि पत्रकाद्वारे कळवीण्यात आले आहे.
